मुंबई, (प्रतिनिधी) : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला असून यावर आपण अनेक विचारवंतांशी चर्चा करून अभ्यास करत आहोत, त्यानंतरच यावर योग्य मार्ग काढू, असे ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, विदर्भावर अन्याय काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याचे सांगत ठाकरे…
Read more...मुंबई, (प्रतिनिधी) : शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत ग्रामीण आदिवासी नागरी गटातील अंगणवाड्यांसाठी वाढीव पद्धतीने तयार केलेल्या व सुक्ष्म पोषक आहार पुरविण्याकरिता जिल्हा स्तरावरील काढण्यात आलेल्या निविदा या शासनाच्या मूळ धोरणाशी विसंगत असल्याने तसेच त्यांच्या अटी जाचक असल्याने महिला…
Read more...मुंबई, (प्रतिनिधी) : तो अबू आझमी शिवसेनाप्रमुखांबद्दल वाट्टेल ते बोलला. त्या वेळी शिवसेनेचे आमदार शेंबड्या पोरांसारखे त्याच्या गाडीसमोर येऊन विचारत होते ‘तु ने ऐसा क्यू बोला?’ त्याच वेळी त्याला धडा का शिकवला नाही, असा संताप व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज…
Read more...मुंबई, (प्रतिनिधी) . केंद्र शासनाच्या कर महसूलात मुंबईचे योगदान खुप मोठे आहे. हे शहर देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे या शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करताना त्या दृष्टीकोनातून विचार करणे गरजेचे आहे, असे मत वित्त आणि नियोजन मंत्री सुनील तटकरे यांनी…
Read more...